बेळगाव जिल्ह्यात पाऊस झाला नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आधी सरकारने जनावरांंकरिता चारा आणि वैरणची योजना द्वारे व्यवस्था केली होती मात्र तो चारा देण्याकरिता देखील सरकार देत नसल्याने जनावरांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. चारा उगवण्याकरिता दोन महिन्यांचा अवधी लागतो आता जरी पाऊस पडला तरी दोन महिने गवत येण्याकरिता अवधी लागणार आहे त्यामुळे सरकारने हे दोन महिने तरी जनावरांकरिता चारा व गवत ची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
WhatsApp Group
Join Now
जनावरांना चारा गवत ची योजना सुरु ठेवा -शेतकऱ्यांची मागणी
Related Posts
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Share Newsश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बांगलादेश येथे काही दिवसांपासून हिंदू वरती अत्याचार होत आहेत. अनेक हिंदूंवरती हल्ले होत आहेत, तेथील हिंदूंमध्ये असुरक्षिततेचे, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…
विशाल गडावरील अतिक्रमण काढल्याबाबत बेळगावात निषेधात्मक मोर्चा
Share Newsविशाल गडावरील अतिक्रमण काढल्याबाबत बेळगावात निषेधात्मक मोर्चा महाराष्ट्र सरकार आणि पोलीस प्रशासनाविरुद्ध आंदोलन भर पावसात एसडीपीआयचे आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत रविवार दिनांक 14…